ब्रह्ममुहूर्तावर उठायचे फायदे ?

इमेज
          रात्रीचा शेवटचा एक चतुर्थांश भाग म्हणजे ब्रह्ममुहूर्त होय. साधारणत ०३:४० ते ०५:३० दरम्यानचा कालावधी यावेळी ज्याप्रकारे पृथ्वी फिरते. आणि त्यामुळे जे काही मूलभूत बदल घडतात. तेव्हा तुमची शरीर प्रणाली एक विशिष्ट पद्धतीने काम करते. आणि नैसर्गिकरित्या शरीरातील पीनियल ग्रंथि मधून स्त्रावणारे मेलाटोनिन नावाचे रासायनिक द्रव्य तयार होत असते. आणि ब्रह्मामुहूर्ताच्या काळात पीनियल ग्रंथि मधून हा स्त्राव सर्वाधिक प्रमाणात होत असतो. ज्यामुळे आपले शरीर यंत्रणेला सहज स्थैर्य प्राप्त होऊन शरीर आणि विचार यांचा सुंदर मेळ घालता येतो. आणि विचारांवर नियंत्रण मिळवता येते. आणि मन स्थिर करता येते. ही अशी वेळ आहे, की ज्यामध्ये तुम्ही स्वतःला पुन्हा नव्याने घडवू शकतात.            लोकांना सतत होणार्‍या अनेक समस्यांचे कारण आपण ती जाणीव गमावली आहे. की सृष्टीच्या कसे तालात रहावं. आपण निसर्गाशी असलेला तारतम्य गमावलं आणि आपल्याला असं वाटतंय की हेच आपलं मूळ स्वरूप आहे. जर तुम्ही सृष्टीच्या तारतम्यात राहाल तर तुम्ही पण पहाटे 3:40 च्या सुमारास जागे व्हालं. जर तुम्ही जागृत असाल तर ? जर तुम्ही ब्रह्मम

गोत्र म्हणजे काय ?


          भारतीय संस्कृती एक संपन्नशाली संस्कृती होती. परंतु परकीय आक्रमणामुळे त्यात, बरेच काही बदल झाले. पूर्वी अशाप्रकारचे काही मंदिर होते. जेथे सर्व समुदायांच्या लोकांचं जाणं-येणं असत परंतु असे काही मंदिर पण असत. जेथे फक्त काही विशिष्ट समुदायाचे लोक जात असत. ती मंदिरे कुलदैवत या नावाने ओळखले जात. परंतु आज अशी मंदिरे फारच कमी पाहायला मिळतात. या मंदिरांचा संबंध थेट आपल्या गोत्राशी होता. गोत्राचे महत्त्व सांगायचे झाले तर आजच्या आधुनिक जगात DNA टेस्टनुसार काही विशिष्ट समुदायाचा हजारो वर्षाचा इतिहास बघता येतो. कारण DNA मध्ये त्या समुदायाची विशिष्ट माहिती साठवलेली असते. प्राचीन काळी अशी माहिती साठवण्याचे काम कुळ, गोत्र किंवा वंश करत असे. आजही असा काही समुदाय आहे. कि जे त्यांच्याच जमातीतील पुरुष किंवा स्त्री यांच्याशी विवाह करणे पसंत करतात. कारण त्यांनी आजही आपली हजारो वर्षांची संस्कृती जपली आहे. 
          हिंदू धर्मानुसार गोत्र हे एका पुरुष पूर्वजांपासून अखंडपणे चालू असलेल्या कुळाच्या उगमाचे नाव असते. गोत्रे ऋषीच्या नावा वरून ओळखली जातात. हि गोत्रे आज आपल्याला जातीनुसार आणि प्रदेशानुसार वेगवेगळी पाहायला मिळतात. ती वेगळी असण्यामागे पुढील काही कारणे आहेत. उदा. जमदाग्नी या मुळ पुरुषापासून सुरू झालेल्या वंशातील लोकांना जमदाग्नी गोत्र असे संबोधतात. बौद्ध सूत्रानुसार विश्वामित्र, जमदाग्नी, भरद्वाज, गौतम, वसिष्ठ, कश्यप, आणि अगस्ती या आठ ऋषी पासून आठ प्राथमिक गोत्रे तयार होतात. एकंदरीत बघता गोत्रात आपल्या पूर्वजांचा हजारो वर्षांचा इतिहास दडलेला असतो. आणि तो जपण आपल कर्तव्य आहे. 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा का करतात ?

वधू-वर गुण जुळवणी नेमकं काय असतं ?

ब्रह्ममुहूर्तावर उठायचे फायदे ?